Q. घटनादुरुस्तीच्या प्रक्रियेचा समावेश कोणत्या कलमात
केलेला आहे
1. 358
2. 361
3. 365
4.368
Ans : 4
Q. भारतीय राज्यघटनेतील मूलभूत हक्कांमध्ये समानतेचा
हक्क कोणत्या कलमांमध्ये सांगितला आहे
1. कलम 19 ते 22
2. कलम 25 ते 28
3. कलम 14 ते 18
4.कलम 32
Ans : 3
Q. भारतीय संघराज्याची वैशिष्ट्ये कोणती
1. संसदीय शासन व्यवस्था
2. एकेरी नागरिकत्व
3. मूलभूत कर्तव्य
4.वरील सर्व
Ans : 4
Q. राज्यघटना निर्मितीचा कालावधी किती होता
1. 2 वर्षे 11 महिने 18 दिवस
2. 2 वर्ष 11महिने 15 दिवस
3. 2 वर्ष 18 महिने 11 दिवस
4.2 वर्ष 9 महिने 18 दिवस
Ans : 1
Q. भारतीय स्वातंत्र्याचा कायदा केव्हा पारित केला गेला
1. 15 जुलै 1947
2. 16 जुलै 1947
3. 17 जुलै 1947
4.18 जुलै 1947
Ans : 1
Q. भारतीय संघराज्य हे कोणत्या स्वरूपाचे आहे
1. एकसूत्री
2. केंद्रोत्सारी
3. केंद्रा करशील
4.वैविध्यपूर्ण
Ans : 2
Q. राज्य घटनेच्या कोणत्या परिशिष्ट मध्ये मूलभूत
हक्कांचा विचार करण्यात आलेला आहे
1. पहिल्या
2. दुसऱ्या
3. तिसऱ्या
4.चौथ्या
Ans : 3
Q. भारतीय संविधानाने कोणते नागरिकत्व स्वीकारले आहे
1. एकेरी
2. दुहेरी
3. संमिश्र
4.यापैकी नाही
Ans : 1
Q. राष्ट्रपतींची पद रिक्त झाल्यास किती महिन्यांच्या
आत राष्ट्रपतीची निवड करणे बंधनकारक असते
1. तीन
2. पाच
3. चार
4.सहा
Ans : 4
Q. राज्यघटनेने लोकसभेची कमाल सदस्य संख्या किती
सांगितली आहे
1. 545
2. 552
3. 550
4.555
Ans : 2
Q. राज्यघटनेच्या परिशिष्ट मध्ये मार्गदर्शक तत्वांचा
विचार कोणत्या भागात केला आहे
1. तिसऱ्या
2. चौथ्या
3. पाचव्या
4.सहाव्या
Ans : 4
Q. स्पृश्य-अस्पृश्यता पालनही हा घटनेच्या कोणत्या
कलमाने फौजदारी गुन्हा मानण्यात
1. 14 व्या
2. 15 व्या
3. 16व्या
4.17व्या
Ans : 4
Q. भारतात पहिली सार्वत्रिक निवडणूक कोणत्या वर्षी झाली
1. 1951
2. 1952
3. 1953
4.1954
Ans : 2
Q. राष्ट्रपतींना पदावरून दूर करण्याच्या प्रक्रियेला
काय म्हणतात
1. पद वियोग
2. पदोन्नती
3. महाभियोग
4.पदच्युत
Ans : 3
Q. मंत्रिमंडळातील मंत्र्यांची निवड कोण करतो
1. पंतप्रधान
2. उपराष्ट्रपती
3. पंतप्रधानांच्या सल्ल्याने राष्ट्रपती करतात
4.सर्वोच्च न्यायालय
Ans : 3
Q. निती आयोगाची स्थापना केव्हा करण्यात आली
1. 1 जानेवारी 2015
2. 1 जून 2015
3. 15 जून 2015
4.18 जून 2015
Ans : 1
Q. राज्यघटनेचे शिल्पकार कोणास म्हटले जाते
1. पंडित जवाहरलाल नेहरू
2. महात्मा गांधी
3. डॉक्टर राजेंद्र प्रसाद
4.यापैकी नाही
Ans : 4
Q. राज्य घटनेच्या कोणत्या कलमानुसार राष्ट्रीय आणीबाणी
घोषित केली जाते
1. 352
2. 356
3. 360
4.361
Ans : 1
Q. राज्यसभेच्या कार्यकाल किती आहे
1. पाच वर्ष
2. सहा वर्ष
3. सात वर्ष
4.आठ वर्ष
Ans : 2
Q. राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात
1. राष्ट्रपती
2. उपराष्ट्रपती
3. न्यायाधीश
4.प्रधानमंत्री
Ans : 2
Q. अर्थ विधेयक प्रथम कोणत्या सभागृहात मांडले जाते
1. राज्यसभा
2. लोकसभा
3. विधान परिषद
4.वरीलपैकी एकही नाही
Ans : 2
Q. लोकसभा सदस्यांचा कार्यकाल किती असतो
1. सात वर्ष
2. पाच वर्ष
3. सहा वर्ष
4.आठ वर्ष
Ans : 2
Q. राष्ट्रपती व मंत्रिमंडळ यांच्यातील दुवा म्हणून कोण
काम करतो
1. न्यायाधीश
2. महान्यायवादी
3. प्रधानमंत्री
4.उपराष्ट्रपती
Ans : 3
Q. पंतप्रधान साठी वयाची पात्रता किती आहे
1. 25
2. 30
3. 35
4.40
Ans : 2
Q. स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते
1. लॉर्ड लिटन
2. लॉर्ड रिपन
3. लॉर्ड डलहौसी
4.माऊंटबॅटन
Ans : 4
Q. सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नियुक्ती कोण
करतो
1. राज्यपाल
2. कायदामंत्री
3. प्रधानमंत्री
4.राष्ट्रपती
Ans : 4
Q. मूळ राज्यघटनेमध्ये एकूण किती कलमांचा समावेश होता
1. 390
2. 390
3. 395
4.399
Ans : 2
Q. स्वातंत्र्य समता बंधुता ही तत्वे कोणत्या राज्य
घटनेतून घेण्यात आली
1. इंग्लंड
2. अमेरिका
3. फ्रेंच
4.दक्षिण आफ्रिका
Ans : 3
Q. घटना निर्मिती साठी किती बैठका घेतल्या गेल्या
1. 12
2. 11
3. 10
4.15
Ans : 0
Q. भारतीय राज्यघटनेतील मार्गदर्शक तत्वे कोणत्या कलमात
सांगितले आहेत
1. 36 ते 51
2. 52 ते 60
3. 352
4.356
Ans : 1
Q. राज्यघटनेतील मूलभूत अधिकार कोणत्या कलमात सांगितले
आहेत
1. कलम 14 ते 32
2. कलम 36 ते 52
3. कलम 25 ते 28
4.कलम 93
Ans : 1
Q. घटना समितीपुढे
उद्दिष्टांचा ठराव कोणी मांडला
1. डॉ बाबासाहेब आंबेडकर
2. पंडित जवाहरलाल नेहरू
3. महात्मा गांधी
4.सरदार वल्लभाई पटेल
Ans : 2
Q. समाजवादी व एकात्मता हे शब्द राज्यघटनेत कोणत्या
वर्षी समाविष्ट करण्यात आले
1. 1972
2. 1976
3. 1978
4.1992
Ans : 2
Q. घटना समितीचे पहिले अधिवेशन केव्हा भरले
1. 9 डिसेंबर 1946
2. 9 डिसेंबर 1945
3. 10 डिसेंबर 1946
4.26 नोव्हेंबर 1949
Ans : 1
Q. मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते
1. के एम मुंशी
2. महात्मा गांधी
3. डॉ बाबासाहेब आंबेडकर
4.सरदार वल्लभाई पटेल
Ans : 3
Q. घटना समितीचे अध्यक्ष कोण होते
1. पंडित जवाहरलाल नेहरू
2. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
3. डॉक्टर राजेंद्र प्रसाद
4.महात्मा गांधी
Ans : 3
Q. घटना समितीमध्ये एकूण किती सदस्य होते
1. 395
2. 389
3. 397
4.399
Ans : 2
Q. भारतीय राज्यघटना कोणाला सुपूर्द करण्यात आलेली आहे
1. शासन
2. न्यायव्यवस्था
3. कायदेमंडळ
4.जनता
Ans : 4
Q. धर्मनिरपेक्ष हा शब्द कोणत्या घटना दुरुस्तीने
समाविष्ट करण्यात आली
1. 42 वी घटनादुरुस्ती
2. 44 वी घटना दुरुस्ती
3. 46 वी घटना दुरुस्ती
4.92 वी घटनादुरुस्ती
Ans : 1
Q. भारतीय राज्यघटना केव्हा अमलात आली
1. 26 नोव्हेंबर 1949
2. 20 डिसेंबर 1949
3. 26 जानेवारी 1950
4.30 जानेवारी 1950
Ans : 1
0 Comments